शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ आणि सूर्याजी पिसाळ खंडोजी खोपडे


संत चक्रधर, संत नामदेव, संत तुकाराम, म. फुले, शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर इ. बहुजन महापुरूषानि सनातन वैदिक धर्माने केलेल्या शोषणा विरुद्ध प्रखर लढा दिला.  जो वैदिक ब्राह्मणी गुलामगिरीतून बहुजनांच्या मुक्तीचा लढा आहे. हा लढा देत असताना आतून किडक्या पण बाहेरून शक्तिशाली असणार्या जात वंश श्रेष्ठ तावादी वैदिक धर्माच्या ब्राह्मण मुखंडानि  बहुजन महापुरुषाना सतत विरोध केला....  त्यांचा छळ केला.... त्यांना त्रास दिला. 
 शिवरायांच्या राज्याभिषेकाला अण्णाजी,  मोरोपंत व महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी विरोध केला ....   मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ यांनी कट कारस्थाने करून शिवरायांचा खून केला.....  मंबाजी भटाने तुकारामान त्रास दिला.....  नामदेवांना कीर्तन करताना ब्राह्मणांनी विरोध केला... 

हा समग्र इतिहासबहुजन समाजापुढे ठेवत असताना सातत्याने दिशाभूल केली जाते.  असे सांगितले जाते कि तसाच विरोध शिवरायांना खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ बाजी घोरपडे यांनी केला .   
 आणि शिवरायान विरोध करणाऱ्या ब्राह्म्नेतरांची एक लांब लचक यादी दिली जाते. व असा भ्रम निर्माण केला जातो कि पहा जसा ब्राह्मणांनी विरोध केला तसा बहुजानानीही विरोध केला त्यामुळे ब्राह्मण जातीवादी होऊ शकत नाहीत ....  बहुजन द्रोही होऊ शकत  नाहीत.. ....

अ]    पण हा बहुजनांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. कारण ज्यावेळी    मोरोपंत, अण्णाजी शिवरायांच्य राज्याभिषेकाला विरोध करतात, मंबाजी, सालोमालो तुकारामांच्या गाथा लेखनाला विरोध करतात....  त्यावेळी ते सनातन वैदिक धर्म ग्रंथातील  नियमाना प्रमाण मनात असतात .....  धर्म ग्रंथात ब्राह्मणांच्या पूर्वसुरींनी लिहून ठेवलेले आहे कि ब्राह्म्नेतरला लिहण्याचा , प्रबोधन करण्याचा अधिकार नाही.....  क्षत्रियत्व लुप्त झाल्यामुळे त्याला राजा होता येत नाही हा ब्रह्म श्रेष्ठत्वाचा अहंगंड ते जोपासत असतात.....  जर बहुजन शिकला शहाणा झाला....  राजा झाला तारतो ब्राह्मणांच्या चुकांवर बोट  ठेवू शकतो ....त्यांना शिक्षा करू शकतो ......  बहुजन समाजाला जर तुकारामांसारख्या संताने उपदेश केले तर बहुजन समाज शहाणा होईल व ब्राह्मणी वर्चस्व संपुष्टात येईल यासाठी धर्मग्रंथातून वेगवेगळ्या बंदी सांगितल्या आहेत. म्हणून तुकारामांच्या अभंगांवर बंदी घातली त्यांची गाथा पाण्यात बुडविली .. 

ब]  याउलट शिवरायांच लोकोत्तर कार्य ओळखण्याची बाजी घोरपडे, सूर्याजी पिसाळ यांची कुवत  नसल्यामुळे ते विरोध करत असतात....   ब्राह्मण मात्र परंपरेने जोपासलेल्या जात्श्रेष्ठातावादी अहंकारामुळे बहुजन महापुरूषानच्या लोकोत्तर कार्याला समस्त ब्राह्मण जातीच्या फायद्यासाठी  विरोध करत असतात.....  तीच बहुजन द्रोही मानसिकता प्रत्येक ब्राह्मण पिढीत उतरली आहे......  ब्राह्मण पूर्वसुरींनी सनातन बहुजन घातकी  धर्मग्रंथातून मांडलेली पक्षपाती भूमिका ब्राह्मणांच्या रक्तात भिनलेली आहे.... शिव द्रोह पिढ्यान पिढ्यात उतरला आहे  म्हणून आज भांडारकर मधील  बारा भट आजही शिवरायांची बदनामी करतात.......  तुकाराम महाराजांची आजही १२ वी च्या प्रश्न पत्रिकेतून बदनामी  केलीजाते.....   बाबा पुरंदरे सारखे लोक शिव चरित्राच्या नावाखाली ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा डांगोरा पिटतात ......

याउलट सूर्याजी पिसाळ बाजी घोरपडे यांचा विरोध केवळ अज्ञानापोटी अथवा स्वार्थापोटी होता. आजचे पिसाळ व घोरपडे यांचे वंशज पूर्वजांच्या चुकीला चूक मानतात ...... आज कोण पिसाळ घोरपडे शिवरायांच्या विरुद्ध ब्रही काढत नाही......   पण कृष्ण भास्कर कुलकर्णी,  मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ यांचे वंशज आजही शिवरायांची बदनामी करतात यामागे केवळ भटांचा शिवद्रोह आहे....

काय आहे अनंगदान व्रत ?

हे तुम्हाला माहित आहे का
--------------------------------

मत्स्य पुराण (७०) अध्याय
अनंगदान व्रत....
पुण्यवती स्त्रीयाना सदाचारणाचा धर्म धमर्मगुरुंनी सांगितला..ज्या रविवारी हस्त पुष्य़ व पुनर्वसू नक्षत्र येईल त्या दिवशी सि्त्रीने उत्तम प्रकारे स्नान करुन मदनाच्या नामांनी वि्ष्णूची सवार्वांग पुजा करावी. नंतर विद्वान ब्राम्हणांना बोलावून त्यांची पूजा करून एक शेर साळीचे तांदूळ घृतपत्रासह द्यावे. यथेष्

ठ भोजन घातल्यावर तो साक्षात कामदेव मानून स्त्रीने देह त्याला अर्पण करावा. तो...याप्रमाणे तेरा महिने करावे. नंतर गादी, मच्छरदाणी वगेरे ऊपसाहि्त्याने युक्त शय्या त्या ब्राम्हणाला द्यावी. अलंकार द्यावे, लक्ष्मीसहित कामदेव नामक विष्णूची गुळाच्या कुंभावर स्थापलेली प्रतिमा बाम णला द्यावी. एक दुभती गाय देवून नंतरत्याला प्रदक्षिणा करुन निरोप द्यावा. हे व्रत घेतल्यापासून जो ब्राम्हण रतिसुखासाठी रविवारी घरी येईल त्याला सर्वभावे करून मानावे.....

मनुवादी संस्कृतीवर घणाघाती हल्ला करणारे सत्यशोधक दिनकराव जवळकर म्हणतात....देशाचे दुश्मन पान क्रमांक २४ मददर्द मराठ्या एक कोणता ब्राम्हणेत्तर आपली बायको दर रविवारी भटाच्या पलंगावर चढवायला तयार आहे ..ही पुराणे जाळायला जो ब्राम्णेत्तर तयार होत नाही तो अज्ञानी तरी असला पाहिजे नाही तर मत्स्य पुराणोक्त बायको देऊन स्वगर्ग जिंकणारा तरी असला पाहिजे...या पुराणाचे समथथर्थन करणारे टिळक चिपळूणकर ज्योतिरांवांनी विरोध केला म्हणून त्यांचा द्वेष केला...वे्श्यांनाही हाच धमर्म सांगून भटांनी बुधवारपेठ वसविली. गोव्यात तर शेसविधी करन जातच्या जातच वेश्या बनवली. वाचकहो असल्या पुराणाचा विचार करा...पुराणाची बाजू उचलणा-या भटाची मायबहीण शुद्राने अनंगदान देऊन पावन केली तर ते क्षम्यच नव्हे काय. उठ मदार्दा तुझ्या अब्रुवर या भटुड्यार्यानी पापदृष्टी ठेवली. सदाचार व धमामार्माच्या नावाखाली पूवर्वजांच्ा मायामाता भ्रष्ट केल्या त्या दुश्म भटुड्यार्याच्या धमरमर्मग्रथांना तू लाथेखाली तुडव नाही तर जाळणार नाही तर काय करणार......आजच्या भटांची हे सांगण्याची काय माय व्याली आहे का पण..आंधळ्या हिंदूमर्दा बायका ब्राम्हणांना देणे हा धमर्म आहे. विचार कर....

vaghya kutryasandharbhat dainik punya nagaricha agralekh

रायगडवरील कूत्र्यासंदर्भात दैनिक पूण्यनगरीचा आग्रलेख जरुर वाचा जसाच्या तसा देत आहे.....
'वाघ्या'ची आख्यायिका

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील सन 1936 मध्ये उभारण्यात आलेल्या वाघ्या कुर्त्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर कार्यकत्र्यांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर सरकारने दबावाला बळी पडून त्या पुतळ्याची पुनस्र्थापना केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटणार असाच रागरंग दि

सतो. कारण या अस्मितेशी संभाजी ब्रिगेडच काय कोणीच तडजोडस्वीकारणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला दंतकथेवर आधारित भाकड संदर्भ चिटकून अधून-मधून जो वादंग उद्भवतो तो टाळण्यासाठी या इतिहासाचे वस्तुनिष्ठ संशोधन झाले पाहिजे. युगपुरुषाच्या इतिहासाचे विकृतीकरण कसे केले जाते, ही बाब जेम्स लेन या माथेफिरू इंग्रजी लेखकाच्या पुस्तकातून स्पष्ट झाली. त्यातूनच पुण्यातील भांडारकर इन्स्टिटय़ूटची संभाजी ब्रिगेडने मोडतोड केली. त्या वेळी त्यांना 'गुंड' म्हणून संबोधण्यात आले. त्यांच्याविरोधात मोठा गजहब झाला, पण तद्नंतर जेव्हा वस्तुस्थिती पुढे आली तेव्हा संभाजी ब्रिगेडची भूमिकाच योग्य होती, ही बाब सर्वमान्य झाली. जेम्स लेन प्रकरणावर पडदा पडल्यानंतर संभाजी बिग्रेडने दादोजी कोंडदेव यांचा वाद ऐरणीवरघेतला. त्यांनी दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा दावा केला. त्यासाठी इतिहास संशोधकांना ललकारून त्यांना ऐतिहासिक सबळ पुरावा देण्याचे आवाहन केले, पण त्यांना एका पाठोपाठ एक मुदत देऊनही ते सिद्ध करू शकले नाहीत. परिणामी संभाजी ब्रिगेडने पुण्याच्या लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात हलवला. उलट - सुलट चर्चा झडली, पण कोणी अजूनही पुरावा देऊ शकले नाही. इतिहासाचा कोणताच संदर्भ नसेल तर केवळ श्रद्धेपोटी तो वस्तुनिष्ठ कसा मानता येईल. तेव्हा संभाजी ब्रिगेडचा विरोध अनाठायी म्हणता येणारच नाही. संभाजी ब्रिगेडला 'बोल' लावून मनुवाद्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण किती काळ सहज करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माबाबतच इतिहासातील वाद-विवादाला सुरुवात होते. महाराष्ट्र सरकारने त्यावर इतिहास संशोधकांच्या माध्यमातून संशोधन करून तो जाहीर केला तरी अनेक पक्ष आणि मंडळी आपला हेका दरवर्षी चालवतातच ना, हे कशाचे द्योतक मानायचे. रायगडकिल्ल्यावरील वाघ्या कुर्त्याचा पुतळा त्याच कपोकल्पित पठडीतील आहे. म्हणून तर संभाजी ब्रिगेड विरोध करत आहे. वाघ्या कुर्त्याचे समर्थक कोणताच ऐतिहासिक पुरावा अथवा संदर्भ का देऊ शकत नाहीत. महाराजांचा इमानी कुत्रा म्हणून मानल्या जाणार्‍या वाघ्या कुर्त्याने महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेत उडी मारली होती,अशी आख्यायिका रंगून सांगणे म्हणजे इतिहास नव्हे. राम गणेश गडकरी यांच्या 'राजसंन्यास' या नाटकात आलेल्या कुर्त्याच्या या उल्लेखावरून हा इतिहास समजणे संयुक्तिक नाही. गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते तेनाटककार होते. भाकडकथा नाटक-सिनेमात उठून दिसतात इतिहासात नाहीत. इतिहास, दंतकथा आणि श्रद्धा याची सरमिसळ सामाजिकदृष्टय़ा हानीकारक ठरते. तेव्हा इतिहास जशाच्या तसाच स्वीकारावा लागतो. तशी अवस्था दंतकथा अथवा श्रद्धेची नसते. राम गणेश गडकरी यांचे नाटक हा ऐतिहासिक दस्तऐवज मानला, तर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी होणार नाही का ? ती वाघ्या कुर्त्याच्या समर्थकांना मान्य होईल का, याचे उत्तर द्यावे. महात्मा फुले यांनी 1869 साली रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचा प्रथम जीर्णोद्धार केला. शिवरायांवर प्रदीर्घ पोवडा लिहिला पण त्यात या कुर्त्याबाबत कोठेच उल्लेख नाही. 1981-82 च्या दरम्यान इंग्रजी लेखक जेम्स डग्लस यांनी शिवरायांवर अभ्यास करून पुस्तकलिहिले, त्यात कोठे हा संदर्भ नाही. 1929 साली वि. वा. जोशींनी राजधानी रायगड नावाचे पुस्तक लिहिले, त्यातही या कुर्त्याचा संदर्भ कोठे आढळत नाही. जेधे शकावली आणि अन्यतत्कालीन साहित्यात कोठेच उल्लेख नसताना केवळ गडकरींच्या नाटकावरून वाघ्या कुर्त्याचे उदात्तीकरण करणे ही नाटय़रूप विकृती ठरते. ती टाळण्यासाठी संभाजी ब्रिगेडने तीन वर्षे सातत्याने शासन दरबारीपाठपुरावा केला. पुराव्याच्या संशोधनाची मागणी केली. पुरातत्त्व विभागाकडे कोणता ठोसपुरावा नसल्यानेच संभाजी ब्रिगेडने वाघ्या कुर्त्याचा पुतळा उद्ध्वस्त केला. सरकारने त्याची पुनस्र्थापना केल्याने राज्य सरकारने आता एक तर ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडची मागणी मान्य करावी

shaniwarwada hach khara laal mahal

आज पूण्यात आल्यावर लाल महाल म्हणून जी वास्तू दाखविली जाते ती फार आलिकडची आहे
सदर वास्तू ही पूणे महानगर पालिकेने बांधली आहे

शिवरायांनी बांधलेले सर्व किल्ले आपल्याला पहायला मिळताता.. कित्येक शिवरायांनी बांधलेल्या किंवा शिवपूर्वकालीन किल्ल्य
ांची बांधकामे आजही सूस्थितीत आहेत....

मग जिजाऊ शिवरायांनी बांधलेल्या लाल महालाचा एक पूरातन दगडही पूणयात कसा काय सापडत नाही.....?
शिवरायांनी बांधलेला खरा लाल महाल गायब कुणी केला.....?

याच एकच सुसंगत ऊत्तर मिळत....
पेशव्यानी लाल महाल बळकाविला व त्यालाच शनिवारवाडा हे नाव दिले.....
शिवशक बंद करून मोगलांचा फसली शक सुरु करणार्या पेशव्यानी लाला महाल ही शिवरायांची निशाणी का संपवली?
त्याना दुसरीकडे वाडा बांधता येत नव्हता का..?
पेशव्यानी लाल महाल बळकावताना त्याची ओळख मुळातुन उपटुन फेकली. कसलेच पुरावे मागे राहणार नाही याची खबरदारी घेतली गेली. लाल महालाचं नाव इतिहासातुन मिटविण्याचे सगळे उपाय इतक्या पद्धतशीरपणे योजले गेले की आज त्याची जागाही सापडत नाही. पण शनिवारवाडा या वास्तुकडे बघितल्यास कळेल की हाच आहे लाल महाल. पेशव्यानी ही वास्तु बळकावली व त्यात त्याना हवे तसे बदल करुन शनिवारवाडा हे नाव दिलं. त्या नंतर येणा-या सगळ्य़ा भटा बामणानी या वास्तुचा पेशव्यांचा शनिवारवाडा म्हणुन उदो उदो केला. यामागे शिवरायांचा इतिहास नष्ट करण्याचे ब्राह्मणांचे काळे कारस्थान आहे.

पुण्याची खरी ओळख लाल महाल आहे. शिवरायांच्या लाल महालचे नाव पुसणारे खरे शिवद्रोही आहेत.

तुकाराम महारजांच्या अभंगावर बंदी घालणाऱ्या, शिवरायांच्या लाल महालाचे नाव पुसणाऱ्या, शिवशक बंद करणाऱ्या, जातीभेद करून बहुजन समाजाच्या गळ्यात मडकी बांधणाऱ्या जातीवादी पेशव्यांचा शनिवारवाड्याचा उदो उदो करणे बंद करा .....

या मराठ्यांचा इतिहास नष्ट करणार्यांना धडा शिकवा .......
शनिवारवाड्याच नामकरण लाला महाल अस करुन सत्य इतिहासाला न्याय ध्या .......!

गुरुवार, २८ जून, २०१२

विष्णूबरोबर तुलशीच लग्न लावणे म्हणजे तुळशीची बदनामी करणे होय..... तुळशी (वृंदा) ही या देशातील मुलनिवासी असूर सम्राट जालंधर याची पत्नी होती परकीय आर्य ब्राह्मणाना जालंधराचा पाढाव होत नव्हता...... त्याची पत्नी वृंदा ही त्यामध्ये मुख्य आडसर होती म्हणून विष्णू नावाच्या तत्कालीन आर्य ब्राह्मणाने वृंदेवर बलात्कार केला...... व तीचे शील भ्रष्ट केले..... तीचा खून केला किंवा तीला आत्महत्या करायला भाग पाडले..... आणी ब्राह्मनाणी त्याचे राज्य कपटाने बळकविले. वृंदा ही जनतेत आतिशय लेकप्रिय होती... जनसामान्याना तीच्या मृत्युमुळे असामान्य सदमा पोहचला... वृंदेची आठवण म्हणूण घराघरासमोर जनतेने वृंदावन बांधले व जनता त्या वृंदावनाच्या रुपात आपल्या त्यामहान राणीची आठवण जतन करु लागली. कालांतराने येथे ब्राह्मणाचा संपूर्ण आम्मलनिर्माण झाल्यावर ब्राह्मणानी वृंदा तुळशीचा विवाह ज्याने तिच्यावर बलात्कार केला होता त्या विष्णू नावाच्या ब्राह्मणाशी लावण्याचा ऊत्सव सूरु करुन महान जालंधर आणी वृंदेवर सूड ऊगविला मुलनिवासी बहुजनांचा आपमान केला व आजही करत आहेत.....! ज्या विष्णूने विवाहीत आसणार्या वृंदेवर बलात्कार केला त्याचाच विवाह वृंदेबरोबर लावणे ही ब्राह्मणी विकृती आहे...... तुळशीची बदनामी करणार्या ब्रह्मविकृतीला बळी पडू नका...... महानायीका तुळशीला बदनाम करु नका.......!

गुरुवार, ७ जून, २०१२


SHIVJAYANTI TARIKH TITHIWADAT ADAKAVU NAKA...!


महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन शिवसमाधी शोधुन काढली...
शिवरायांचा पोवोडा लिहला...
शिवजयंती महोत्सव सुरु केला...!

पूढे ब्राह्मणेतर चळवळीतील जेधे, जवळकर, बागल इ. नी शिवजयंती आणखी भव्य स्वरुपात साजरी करण्यास सुरवात केली...!

ही भव्यता ठिळकपंथीयांना सहन झाली नाही म्हणून लोकांच्या धार्मीक भावनेला हात घालण्यासाठी पेशव्यांच्या देवार्यावरचा गणपती आणुन चौकात त्याचा बाजार मांडला.... वैशाखी आणी फाल्गुनी तिथीचा वाद निर्माण केला...

तिथीचा वाद
संपवण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक
यांनी तज्ज्ञांची समिती नेमली.
त्यांनी फाल्गुन वद्य तृतीया 1551म्हणजेच
19 फेब्रुवारी 1630
ही शिवरायांची जन्मतारीख नक्की केली.
तर भाजप-शिवसेना युती सरकारच्याकाळात
19 फेब्रुवारी हीच तारीख नक्की करण्यात
आली. तसा जीआरही काढण्यात आला

                                       SAVE GIRL CHILD


स्त्री भ्रूणहत्त्या रोखण्यासाठी टास्क फोर्स हा नुसता फार्स आहे...!
फक्त हुंड्यांची मनुवादी चाल बंद करा...!
दुसर काहीही करण्याची गरज नाही...!
डाक्टरांना धरुन काहीही होणार नाही... चोराला वाटा हजार असतात.. गर्भपात होणे थांबणार नाही...!

सनातनी धर्मग्रंथांचे स्रीघातकी हुंड्याचारखे विचार बदला... जग आपोअप बदलेल....!
जय जिजाऊ..
 जय शिवराय...